Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 468

श्रीराम साखर कारखाना निवडणुकीस मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

0
श्रीराम साखर कारखाना निवडणुकीस मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

फलटण: फलटण तालुक्यातील अर्थवाहीनी समजल्या जाणाऱ्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकाला हटवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून तालुक्यात राजकीय चर्चेला वेग आला आहे.

राज्य सरकारने आर्थिक संकटातून सावरलेल्या श्रीराम साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त केला होता. फलटणच्या प्रांताधिकारी आंबेकर मॅडम यांनी प्रशासक म्हणून कार्यभारही स्वीकारला होता. मात्र, या निर्णयाविरोधात कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज या प्रकरणावर सुनावणी होऊन न्यायालयाने संचालक मंडळाची बाजू योग्य ठरवत राज्य सरकारचा प्रशासक हटवण्याचा आदेश दिला. त्यामुळे आता श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वातावरण तापू लागले आहे.

येत्या काळात निवडणुकीची रणधुमाळी अधिक रंगणार असून सहकार आणि राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘बरं झालं माझं लग्न झालं नाही,’ मेरठ हत्याकांड ऐकून बागेश्वर बाबांनी दिली प्रतिक्रिया, ‘संगोपनाचा अभाव…’

0
‘बरं झालं माझं लग्न झालं नाही,’ मेरठ हत्याकांड ऐकून बागेश्वर बाबांनी दिली प्रतिक्रिया, ‘संगोपनाचा अभाव…’



सध्या देशभरात मेरठ हत्याकांडाची चर्चा सुरु आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन मृतदेह ड्रममध्ये लपवला होता. यावर आता बागेश्वर बाबा व्यक्त झाले आहेत.
 



Source link

समशेरसिंह नाईक निंबाळकर : कर्तृत्वाने झळाळणारे नेतृत्व!

0
समशेरसिंह नाईक निंबाळकर : कर्तृत्वाने झळाळणारे नेतृत्व!

फलटणच्या विकासासाठी हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे स्वप्न साकारत ‘ रणजितसिंह व समशेरसिंह बंधू’ पुढे सरसावले!

फलटण :- माजी खासदार कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी अपार मेहनतीने, कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा करारी स्वभाव, रोखठोक निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेले नाते यामुळे ते लोकनेते बनले. आज त्यांचे सुपुत्र, खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर हे दोघे मिळून त्यांचे फलटणच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

समशेरसिंह नाईक निंबाळकर हे राजकीय वाटचालीत वेगळी ओळख निर्माण करणारे, मनाने मोठे आणि कार्यकर्त्यांना आपलेसे करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सत्ता, प्रसिद्धी, मोठेपणाच्या शर्यतीपासून दूर राहून, ते नेहमीच ‘जनता हेच माझे दैवत’ या विचाराने कार्यरत असतात. फलटण नगरपरिषदेत विरोधी पक्ष नेतेपद सांभाळताना त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जनसंपर्क आणि राजकीय दूरदृष्टी असलेले नेतृत्व

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील बाळकडू मिळाले. त्यांच्या परखड निर्णयक्षमतेमुळे त्यांनी राजकीय ताकदीचा स्वतंत्र गट उभारला. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडत त्यांनी प्रभावी नेतृत्व दाखवले.

फलटणच्या विकासासाठी ठोस नियोजन असलेल्या या नेत्याने शहराच्या प्रश्नांवर धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांच्याकडे केवळ राजकीय डावपेच आखण्याची क्षमता नाही, तर फलटण शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी एक ठोस ‘ब्लू प्रिंट’ आहे. त्यामुळेच, आज फलटणकरांना विश्वास वाटतो की, माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे अपूर्ण स्वप्न त्यांचे सुपुत्र रणजिसिंह नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर पूर्ण करतील.

फलटणच्या राजकारणात नाईक निंबाळकर बंधूंची ताकद वाढतेय!

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढता जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे फलटणच्या राजकारणात त्यांचे वजन वाढले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले जात आहेत. येणाऱ्या काळात या दोन्ही नाईक निंबाळकर बंधूंनी मिळून फलटणच्या विकासाला गती द्यावी आणि समाजसेवेच्या माध्यमातून मोठी राजकीय ताकद निर्माण करावी,

Water supply to 129 arrears cut off in Thane news

0
Water supply to 129 arrears cut off in Thane news



Water supply to 129 arrears cut off in Thane news | ठाण्यात १२९ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत; ठाणे महापालिकेने बुधवारी दिवसभरात केली कारवाई





Source link

फलटणमधील शेतकरी व विक्रेत्यांची मागणी – आठवडी बाजाराचे स्थळ बदलण्याचा आग्रह

0
फलटणमधील शेतकरी व विक्रेत्यांची मागणी – आठवडी बाजाराचे स्थळ बदलण्याचा आग्रह

फलटण, 27 मार्च: फलटण शहरातील 402 शेतकरी आणि मंडई विक्रेत्यांनी प्रशासनाकडे आठवडी बाजाराच्या स्थळात बदल करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारचा आठवडी बाजार माळजाई मंदिरासमोर आणि गिरवी नाका, तसेच मेटकरी गल्ली ते उमाजी नाईक चौक ते गजानन चौक-डेक्कन चौक परिसरात बसवावा. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी, फलटण नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

जुना निर्णय अयशस्वी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

चार आठवड्यांपूर्वी फलटण नगरपरिषदेकडून रविवारचा बाजार जुन्या बाजारपेठेत (रविवार पेठ) प्रायोगिक तत्त्वावर हलवण्यात आला. मात्र, या निर्णयामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिणामी, त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या चर्चेनंतर, त्यांच्या आक्रोशाची दखल घेत प्रशासनाने ऐच्छिक धोरण स्वीकारले, आणि रविवारचा बाजार वरील दोन भागांत बसवण्याचा तात्पुरता निर्णय घेतला.

नागरिक व विक्रेत्यांसाठी फायदेशीर निर्णयाची अपेक्षा

शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मते, नव्या स्थळी बाजार भरवणे त्यांच्यासाठी तसेच फलटणमधील नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल. यासाठी त्यांनी ४०२ स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाला निवेदन सादर केले.

फलटणमध्ये दररोज ताजी भाजी मंडई सकाळी व संध्याकाळी भरते. तसेच, शंकर मार्केट, महात्मा फुले भाजी मंडई, नागेश्वर मंदिर परिसर आणि शिवाजी चौक येथे नियमित बाजार भरतो. आठवडी बाजाराविषयी घेतला जाणारा अंतिम निर्णय शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताचा असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Shocking Video Viral of woman dupatta caught fire while making reel on kitchen viral video on social media

0
Shocking Video Viral of woman dupatta caught fire while making reel on kitchen viral video on social media



Shocking Video Viral of woman dupatta caught fire while making reel on kitchen viral video on social media | “अगं तुझा जीव जाईल ना…” किचनवर व्हिडीओ काढायला गेली अन् ओढणीने घेतला पेट, VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं…





Source link

डोंबिवलीतील फडके रोड रविवारी शोभायात्रेनिमित्त वाहतुकीसाठी बंद

0
डोंबिवलीतील फडके रोड रविवारी शोभायात्रेनिमित्त वाहतुकीसाठी बंद



Phadke Road in Dombivli closed for traffic on Sunday due to the procession |डोंबिवलीतील फडके रोड रविवारी शोभायात्रेनिमित्त वाहतुकीसाठी बंद





Source link

तुरचीतील भाग्योदय शेतकरी गट, ‘फार्मर कप’ स्पर्धेत राज्यात प्रथम; एकरी ६३ क्विंटल मका उत्पादन

0
तुरचीतील भाग्योदय शेतकरी गट, ‘फार्मर कप’ स्पर्धेत राज्यात प्रथम; एकरी ६३ क्विंटल मका उत्पादन



bhagyodaya farmers group from turchi won farmer cup with 63 quintals of maize per acre || तुरचीतील भाग्योदय शेतकरी गट, ‘फार्मर कप’ स्पर्धेत राज्यात प्रथम; एकरी ६३ क्विंटल मका उत्पादन





Source link

bmc to discontinued cleanup marshal service from april 4 mumbai print news zws 70

0
bmc to discontinued cleanup marshal service from april 4 mumbai print news zws 70



bmc to discontinued cleanup marshal service from april 4 mumbai print news zws 70 | क्लीनअप मार्शलची सेवा ४ एप्रिल पासून बंद होणार; वाढत्या तक्रारीमुळे पालिकेचा निर्णय





Source link

‘तो लैंगिक विकृत असून…’, उद्योजक पतीने अफेअर उघड केल्यानंतर पत्नी दिव्याचे खळबळजनक दावे, ‘9 वर्षाच्या मुलासह..,’

0
‘तो लैंगिक विकृत असून…’, उद्योजक पतीने अफेअर उघड केल्यानंतर पत्नी दिव्याचे खळबळजनक दावे, ‘9 वर्षाच्या मुलासह..,’


Prasanna Shankar Dhivya Shashidhar: घटस्फोट आणि मुलाचा ताबा मिळवण्यासाठी सुरु असलेल्या लढाईदरम्यान रिपलिंग (Rippling) कंपनीचा सह-संस्थापक प्रसन्ना शंकरने (Prasanna Sankar) पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरुन खळबळ उडाली असताना आता त्याने आणखी आरोप केले आहेत. प्रसन्नाने एकामागोमाग अनेक पोस्ट शेअर करत सगळा घटनाक्रम सांगितला होता. तसंच पत्नीने आपल्याला  लैंगिक विकृत असल्याचा आणि आपल्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप केला असल्याची माहिती दिली होती. . 

प्रसन्नाने कायदेशीर वादाबद्दल सार्वजनिकरित्या माहिती दिल्यानंतर दिव्याने हे आरोप केले होते. घटस्फोटाच्या निर्णयावर नाराज असल्याने पत्नी पोलिसांचा वापर करून त्यांना त्रास देत असल्याचाही आरोप तिने केला होता. पत्नीने सिंगापूरमध्ये त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि तिचे नग्न व्हिडिओ लीक करणे यासह अनेक खटले दाखल केले होते. परंतु पोलिसांना ते खोटे असल्याचे आढळले होते अशी माहितीही त्याने दिली होती. 

त्यातच प्रसन्नाने आता त्यांच्या वकिलांमध्ये व्हॉट्सअॅप झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट आणि ईमेल यांचेही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने पत्नीने सिंगापूरहून मुलाचं अपहरण करुन अमेरिकेत नेल्याचा आणि त्याच्या वडिलांनी त्याला सोडून दिले आहे असं मानण्यासाठी ब्रेनवॉश केल्याचा आरोप केला आहे.

‘XL साईज काँडम आण, मी आता मेसेज डिलीट करते’, प्रसिद्ध उद्योगपतीने उघड केलं पत्नीचं अफेअर, स्क्रीनशॉट व्हायरल

 

एका स्क्रीनशॉटमध्ये त्याने दावा केला आहे की, आपण मुलाचं अपहरण केल्याचा तिचा दावा खोटा आहे. पत्नीने परस्पर मान्य केलेल्या अटींनुसार मुलाला तिच्या घरातून कधी न्यायचं हे स्वेच्छेने सांगितलं होतं असं त्याने सांगितलं आहे. 

त्याने अमेरिकेतील त्यांच्या वकिलांमध्ये झालेल्या ईमेलच्या माध्यमातून झालेल्या चर्चेचा स्क्रीनशॉटही जोडला आहे. ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी भारतात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास आणि मुलाचा ताबा सामायिक करण्यास सहमती दर्शविली असल्याचं दिसून येत आहे. ईमेलमध्ये मालमत्तेच्या विभाजनाची तपशीलवार माहिती देण्यात आली होती आणि दिव्याला प्रती महिना 5 हजार डॉलर्सची मदत मिळावी असं म्हटले होते. प्रसन्ना मुलाचा सर्व खर्च उचलणार होता आणि 50/50 पालकत्व योजना असणार होता. प्रसन्नाचं म्हणणं आहे की, हे पत्नीच्या दाव्याच्या विरोधात आहे की त्यांनी तिला तिच्या इच्छेविरुद्ध करारावर स्वाक्षरी करण्यास जबरदस्ती केली होती. 

त्याने दिव्याला सिंगापूरहून भारतात येण्यास भाग पाडल्याच्या दाव्यालाही आव्हान दिलं आहे. त्याने न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत शेअर केली आहे, ज्यामध्ये दिव्याला मूल परत करण्याचे आदेश देण्यात आले होते असे दिसते. 

दिव्याने मांडली आपली बाजू

चेन्नईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने आपल्या पतीला लैंगिक विकृत म्हटलं आहे, जो लपून महिलांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असे. यासाठी त्याला सिंगापूरमध्ये जेलमध्येही जावं लागलं होतं असा दावा तिने केला आहे. 

तिने सिंगापूर पोलिसांसमोरही असाच आरोप केला होता पण त्यांना कोणताही पुरावा सापडला नाही आणि त्यांनी सर्व आरोपांमधून मुक्त केले, असा दावा प्रसन्नाने केला आहे. “तिने वॉशिंग्टनमध्ये पुन्हा माझ्यावर हे आरोप केले. पुन्हा एकदा न्यायाधीशांनी माझ्या बाजूने निकाल दिला,” असंही त्याने सांगितलं आहे. 

कर चुकविण्यासाठी वैवाहिक मालमत्ता त्याच्या वडिलांच्या नावावर हस्तांतरित केल्याच्या आरोपावर प्रसन्नाने म्हटलं आहे की ते रिप्लिंगमधील त्याचे शेअर्स होते, ही कंपनी त्याने सह-स्थापना केली होती आणि तिचा त्यात कोणताही सहभाग नव्हता. त्याने पुढे असा दावा केला की त्यांचा मुलगा सिंगापूरमधील सर्वोत्तम शाळेत शिकला होता. पण दिव्याने त्याचं अपहरण” केलं आणि त्याला एका सार्वजनिक शाळेत टाकलं.

“तिने घटस्फोटाला दुजोरा देण्यासाठी अमेरिकेत 5 महिन्यांसाठी मुलाचं अपहरण केलं. त्याला 5 सार्वजनिक शाळेत टाकलं. माझ्यासोबतचे सर्व संपर्क तोडले. वडील तुला सोडून गेले आहेत सांगत ब्रेनवॉश केलं. मी त्याला लिहिलेलं पत्रही त्याला देऊ दिलं नाही. ती फार कठोर वेळ होती,” असं प्रसन्नाने सांगितलं आहे.

उद्योजकाने मुलाला त्याच्या आईकडे परत करण्यास एका अटीवर सहमती दर्शविली की ती पुन्हा त्याचं अपहरण करणार नाही. करारानुसार, त्याला त्याच्या मुलाचा पासपोर्ट संयुक्त लॉकरमध्ये सुरक्षित ठेवायचा आहे आणि 50 -50 टक्के कस्टडी प्लॅननुसार मुलाला परत करायचे आहे.

प्रसन्नाने एक्सवर एकामागोमाग एक पोस्ट शेअर केल्यानंतर हा वाद उघडकीस आला होता. पत्नीचे प्रेमसंबंध होते, ज्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला असा गौप्यस्फोट त्याने केला. त्याने सोबत पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. 





Source link