Nagpur assembly session: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग

0
17
Nagpur assembly session: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग


राज्यात दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचं सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं.



Source link