Mumbai Metro: नव्या वर्षात मुंबईकरांना मिळणार मेट्रो ३ ची भेट! मेट्रो १२ ने कल्याण डोंबिवलीकरांचाही प्रवास होणार वेगवान

0
17
Mumbai Metro: नव्या वर्षात मुंबईकरांना मिळणार मेट्रो ३ ची भेट! मेट्रो १२ ने कल्याण डोंबिवलीकरांचाही प्रवास होणार वेगवान


कल्याण-डोंबिवलीकरांना गुडन्यूज –

मेट्रो १२ सुरू झाल्यास कल्याण डोंबिवलीकरांना मुंबई आणि नवी मुंबई काही मिनिटातच गाठता येणार आहे. याची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणारआहे. विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरे विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहचता यावे, यासाठी ही सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते रिंग रोडने जोडण्यासाठीची संकल्पना आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत मांडली.



Source link