<p>कोयना धरणामध्ये सध्या केवळ 12 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे कोयना धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाले असून सांगलीतील नदीचे पात्र कोरडे पडले आहे… त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलंय.. कृष्णा नदीतील पाणी साठा कमी होऊ लागल्याने सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या पाणीपुरवठयावर देखील परिणाम होत आहे.</p>
<p> </p>
<p> </p>
Source link