
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. ईशा आणि अनिशचे लग्न झाल्यानंतर अरुंधती आणि आशुतोष फिरायला जायचा प्लान करतात. कारण ते दोघेही लग्न झाल्यापासून फिरायला गेले नसतात. मात्र, हे ऐकून ईशाला राग येतो आणि ती अनिशसोबत भांडते. रागात ती देशमुखांकडे निघून जाते.







