भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग रोखला

0
17
भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग रोखला


भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानची स्वतःच्या अंतर्गत संघर्षामुळे वाईट अवस्था झाली आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध समोर आला होता. पण ते स्वत: अंतर्गत संघर्षाने त्रस्त आहेत. सिंधमध्ये पाणी वाटपासाठी हाहाकार माजला असून स्थानिकांनी महामार्ग रोखून धरले आहेत. दरम्यान, बलुचिस्तानमधील कलात येथे एक हल्ला झाला आहे. क्वेटा-कराची महामार्ग मोठ्या संख्येने बंदुकधारींनी रोखून धरला. एवढेच नव्हे तर घटनास्थळावरून जाणाऱ्या वाहनांचेही नुकसान झाले.



Source link