Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनगरीबी इतकी की खिचडी पाणी मिसळून खाल्ली, आडनावही सोडून दिलं! रवी किशननं...

गरीबी इतकी की खिचडी पाणी मिसळून खाल्ली, आडनावही सोडून दिलं! रवी किशननं काय काय भोगलं?

[ad_1]

Actor Ravi Kishan Struggle : अभिनेता रवी किशन याने मनोरंजन सृष्टीत आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. तो सध्या राजकारणातही आपलं नाव गाजवत आहेत. एका पॉडकास्टदरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील गरिबीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.  त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की, जेव्हा ते खिचडीतही पाणी मिसळून खात होते. रवी किशन म्हणाला की, आता त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही, तरीही तो मोठ्या हॉटेल्समध्ये महागडे जेवण मागवू शकत नाही. त्याला आपल्या नावातून शुक्ला हे आडनाव का काढावे लागले, हेही त्याने यावेळी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments