
आपल्या देशात कितीही कठोर नियम झाले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही. देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीबरोबर फिरायला गेलेल्या एका महिलेवर पाच आरोपींनी सामुहिक अत्याचार केला.
Source link







