
अलीकडेच’तारक मेहता का उल्टा चष्मा’ला १६ वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र, गेल्या ३-४ वर्षांत या शोमधील अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. त्यांची जागा इतर स्टार्सनी घेतली असली, तरी प्रेक्षक आजही जुन्या कलाकारांना मिस करतात. तर, जुन्या कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत नव्या कलाकारांचं मानधन खूप कमी असल्याचं आता समोर आलं आहे.








