
भारतीय विवाहसोहळे बरेच दिवस चालतात आणि ते अगदी साध्या पद्धतीने तर काही लग्नावर मोठ्या प्रमाणात पैशांची ते उधळपट्टी केली जाते. यामध्ये प्रदेश, धर्म आणि आर्थिक पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते. अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात लग्नावर होणारा खर्च शिक्षणाच्या (पदवीपर्यंत) दुप्पट आहे, तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा खर्च शिक्षणाच्या निम्म्याहून कमी आहे.