Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रRail Neer : रेल्वे स्टेशनांवर फक्त 'रेल नीर' कंपनीचेच बाटलीबंद पाणी का?...

Rail Neer : रेल्वे स्टेशनांवर फक्त ‘रेल नीर’ कंपनीचेच बाटलीबंद पाणी का? विक्रेत्यांचा संताप

Rail Neer : रेल्वे स्टेशनांवर फक्त ‘रेल नीर’ कंपनीचेच बाटलीबंद पाणी का? विक्रेत्यांचा संताप

[ad_1]

काही आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी अंबरनाथ रेल नीर प्लांटमधील नियमित देखभालीच्या कामासाठी बाटलीबंद पाण्याच्या पुरवठा कमी झाल्याचे सांगितले. मात्र, रेलनीरचा अंबरनाथ येथील प्लांट दीर्घकाळ देखभालीसाठी बंद राहणे हे चुकीचे आहे. सूत्रांनी सांगितले की, प्लांटमधील हॉट फॉर्म लेबलिंग मशीन, जे दररोज एक-लिटर बाटल्यांचे १४,५०० कार्टन्स तयार करते, ते खराब झाल्याने रेलनीरच्या विक्रेत्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments