
आता चैतन्य अर्जुनने दिलेलं घर सोडून, सगळं सामान घेऊन साक्षीच्या घरी राहायला जाणार आहे. मात्र, चैतन्य घरात राहायला आल्याचे पाहून महिपत वैतागणार आहे. महिपतच्या काळ्या कामांमध्ये चैतन्य अडथळा आणू शकतो, असे त्याला वाटत आहे. मात्र, आता साक्षी आपण मिळून चैतन्यला आपल्या तालावर नाचवू, असं म्हणत महिपतची मनधरणी करणार आहे.