
राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई, सातारा, अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलका ते अतिहालका पाऊस झाला. पुण्यात सकाळी हलका तर भागात जोरदार पाऊस झाला. हवामान अंदाजानुसार, पुढील २४ तासात दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात थंडी वाढणार आहे. तापमान शून्य अंशांच्या जवळपास पोहचण्याचा अंदाज आहे.






