Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेश5 Elephants Killed In Jharkhand | दुर्दैवी घटना! विजेच्या धक्क्याने 5 हत्तींचा...

5 Elephants Killed In Jharkhand | दुर्दैवी घटना! विजेच्या धक्क्याने 5 हत्तींचा मृत्यू ; हाय व्होल्टेज वायरच्या संपर्कात आल्याने झाला अपघात | Navarashtra (नवराष्ट्र)

5 Elephants Killed In Jharkhand | दुर्दैवी घटना! विजेच्या धक्क्याने 5 हत्तींचा मृत्यू ; हाय व्होल्टेज वायरच्या संपर्कात आल्याने झाला अपघात | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

दुर्दैवी घटना! विजेच्या धक्क्याने 5 हत्तींचा मृत्यू ; हाय व्होल्टेज वायरच्या संपर्कात आल्याने झाला अपघात

झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यात सोमवारी रात्री पाच हत्तींचा विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाला. त्यातील दोन हत्तींचे बाळ होते. वन अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

जमशेदपूर: झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यात सोमवारी रात्री पाच हत्तींचा विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाला. त्यातील दोन हत्तींचे बाळ होते. वन अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

विभागीय वन अधिकारी ममता प्रियदर्शी यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जमशेदपूरपासून सुमारे 45 किमी अंतरावर घाटशिला उपविभागांतर्गत मुसाबनी येथील बेनियासाई गावात ही घटना घडली. ते म्हणाले की, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याच कळपातील आणखी चार हत्तींचा पाठलाग केला, जे त्यावेळी आसपासच्या भागात फिरत होते. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) ऋषभ गर्ग यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून या भागात हत्तींचा कळप असल्याची माहिती दिली होती. पूर्व सिंघभूमचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली आणि वन अधिकाऱ्यांना घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments