
मोदी म्हणाले की, आजच्या एआयच्या जमान्यात कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करणे गरजेचे आहे. डीपफेक समाजासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी किती धोकादायक आहे, याचे गांभीर्य समजून पुढे जावे लागेल. जगभरात AI च्या नकारात्मक वापरामुळे चिंता वाढली आहे. याबाबत भारताची स्पष्टभूमिकाआहे की, एआयबाबतवैश्विक नियमावली ठरवावी लागेल व त्यातआपल्याला मिळून काम करायला हवं.








