
उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत कुठल्या विषयांवर चर्चा झालीयाबद्दल तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र याच दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीवर भाष्य केलं आहे.





