
मुख्यमंत्री म्हणाले की, खूप गोष्टी आहेत, बोलता येतील, पण एक संयम आम्ही बाळगतो, आम्हाला बोलता येत नाही हे कुणी समजू नये. ५० खोके म्हणून आम्हाला हिणवता. आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता, रोज शिव्याशाप देता आणि आमच्याकडेच ५० कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.






