
याविषयी बोलताना महेश लांडगे म्हणाले की, ‘धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या घटना समाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होत आहेत. याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी. माता आणि भगिनी अशा कुप्रवृत्तीपासून दूर रहाव्यात.’ पुढे त्यांनी राज्य सरकारला विनंती करत म्हटले की, ‘लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा.’








