
‘नवरा-बायकोचा घटस्फोट होतो. मात्र, आई-वडिलांचा कधीच घटस्फोट होऊ शकत नाही’, असा म्हणून अश्विनी विद्युतला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. पती-पत्नीच्या नात्यात अहंकार बाजूला ठेवून, आपल्या मुलांसाठी त्यांनी नेहमी एकत्र राहीलं पाहिजे, हेच अश्विनी विद्युतला समजावत आहे. आता अश्विनीचा हा पर्यटन सफल ठरणार की, विफल हे मालिकेच्या येत्या भागामध्ये कळणार आहे.






