Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजन‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’; ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर निलेश साबळेची...

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’; ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर निलेश साबळेची ‘या’ वाहिनीवर एन्ट्री

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’; ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर निलेश साबळेची ‘या’ वाहिनीवर एन्ट्री

[ad_1]

‘हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे…’, हे वाक्य गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील प्रत्येक घरात ऐकलं गेलं. हे वाक्य आणि आपुलकीने हा प्रश्न प्रेक्षकांना विचारणारा चेहरा म्हणजे निलेश साबळे. ‘चला हवा येऊ द्या’, ‘फु बाई फु’ अशा कथाबाह्य कार्यक्रमातून निलेश साबळे यांने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती. त्याचा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम तब्बल दहा वर्ष टीव्ही मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच टीआरपीचा कारण देऊन हा शो बंद करण्यात आला. मात्र, हा शो बंद होण्यापूर्वी यातील काही कलाकारांनी शोला रामराम ठोकला होता. मात्र, आता शोच्या टीमने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments