Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजनसायली रविराज एकत्र येणार; अर्जुन-चैतन्यला निर्दोष सिद्ध करणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत...

सायली रविराज एकत्र येणार; अर्जुन-चैतन्यला निर्दोष सिद्ध करणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

यावेळी आता सगळ्यांना सायलीचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. सायली या हाणामारीचा व्हिडीओ शूट करून, आता सगळ्यांना धमकी देणार आहे. तुम्ही तोडफोड थांबवली नाही तर मी पोलिसांत जाऊन हा व्हिडीओ देईन, अशी धमकी सायली सगळ्यांना देते. सायलीच्या या धमकीमुळे भाडोत्री गुंड तिथून निघून जातात. त्यावेळी सायलीचा अवतार पाहून सगळेच थक्क होतात. दुसरीकडे सायली सगळ्या स्टाफला घरी सोडायला सांगते. अर्जुनही तिचं म्हणणं मान्य करून सगळ्यांना सुखरूप घरी जायला सांगतो. आता सायली सगळी धुरा आपल्या हाती घेणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments