
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप झाला आहे. या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताने ऑलिम्पिक २०२४ मध्ये केवळ ६ पदकं जिंकली. यातील १ रौप्य तर ५ कांस्यपदकांचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप झाला आहे. या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताने ऑलिम्पिक २०२४ मध्ये केवळ ६ पदकं जिंकली. यातील १ रौप्य तर ५ कांस्यपदकांचा समावेश आहे.