ऐन दिवाळीतच LAC वरून चांगली बातमी… भारत-चीन सैनिकांनी एकमेकांना वाटली मिठाई, सैन्य पूर्णपणे माघारी

0
1
ऐन दिवाळीतच LAC वरून चांगली बातमी… भारत-चीन सैनिकांनी एकमेकांना वाटली मिठाई, सैन्य पूर्णपणे माघारी


एप्रिल २०२० पूर्वीची परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्याला बरीच कसरत करावी लागणार आहे, त्यासाठी वेळ लागणार आहे. एलएसीवरून अतिरिक्त सैन्य परतल्यानंतर संघर्ष पूर्णपणे संपुष्टात येईल असे मानले जात आहे.



Source link