
जगातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी छंद असतोच मात्रकामाच्या जबाबदारीतून प्रत्येकाला छंद जोपासता येत नाही. कामाच्या तासांमुळे एखाद्याच्या आयुष्यात उदासीनता येते व त्याचा जीवनातील छोट्या छोट्या सुखात आनंद घेण्यामध्येही रस दिसून येत नाही. तुमचे काम केवळ उपजीविकेचे साधन बनू शकते. मात्र तुमची नोकरी आणि तुमची आवड या दोन्हींचा समतोल साधता आला तर?