Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनअखेर तो क्षण आलाच! सायली-अर्जुन मनातल्या भावना बोलून टाकणार! ‘ठरलं तर मग’मध्ये...

अखेर तो क्षण आलाच! सायली-अर्जुन मनातल्या भावना बोलून टाकणार! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमँटिक वळण

अखेर तो क्षण आलाच! सायली-अर्जुन मनातल्या भावना बोलून टाकणार! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमँटिक वळण

[ad_1]

सायलीला होणार प्रेमाची जाणीव!

मात्र, सायलीला नीट चालता काय, उभेही राहता येत नव्हतं, हे पाहून अर्जुन स्वतःचं हसू आवरू शकला नाही. अर्जुन आपल्यावर हसतोय हे बघून सायलीला मात्र रडू कोसळलं. तर, अर्जुन सायलीची समजूत काढत तिला म्हणाला की, ‘मिसेस सायली तुम्ही जशा आहात तशाच खूप सुंदर आहात. अगदी कुणीही व्यक्ती तुमच्या प्रेमात सहज पडू शकतो’. अर्जुनच्या तोंडून हे ऐकून सायली मनोमन सुखावून गेली आहे. अर्जुनचं हे बोलणं पूर्ण होणार इतक्यात त्याला एक फोन येतो. आता हा फोन घेण्यासाठी अर्जुन दाराशी जात असताना सायली त्याला विचारणार आहे की, ‘तुम्ही पण माझ्या प्रेमात पडू शकता का?’ दोघांमध्ये येईल हा संवाद आता अतिशय रोमँटिक होणार असून, प्रेक्षकांना मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये दोघांमधील रोमान्स बघायला मिळणार हे नक्की आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments