महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात;शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकने रायगड जिल्हा बरबाद होणार, राज ठाकरेंचा इशारा

0
18
महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात;शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकने रायगड जिल्हा बरबाद होणार, राज ठाकरेंचा इशारा


जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे. मात्र महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात आहे. राज्यातील जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे.याची सुरूवात रायगड जिल्ह्यापासून होणार असून न्हावा शेवा शिवडी सी-लिंकमुळे पहिल्यांदा रायगड जिल्हा बरबाद होणार आहे, असा इशारा राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवड येथील नाट्य संमेलनातून दिला आहे.



Source link