
पोलिसांनी फेरीवाले व दुकानदारांना पांगवल्यानंतर महापालिकेच्या पथकानेअतिक्रमणावर जोरदार कारवाई केली.दोन दिवसांपूर्वी शहरातील कामतघर ताडाळी ता रस्त्यावर सुध्दा अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथका वर फेरीवाले दुकानदार यांनी हल्ला केला होता. त्यामुळे शहरातील फेरीवाले दुकानदार यांचे अतिक्रमण हटविण्याचे मोठं आव्हान पालिका प्रशासना समोर उभे ठाकले आहे.





