
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरमधील फ्लूएल कंट्रोल स्विच दोनदा बदलण्यात आला होता आणि १२ जून रोजी त्याच्या बिघाडामुळे २६० लोकांचा मृत्यू झाला. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, २०१९ मध्ये बोईंगच्या निर्देशानंतर विमानात इंधन नियंत्रण स्विच असलेल्या कॉकपिट मॉड्यूलमध्ये दोनदा बदल करण्यात आला होता.







