झारखंडमध्ये रेल्वेचा मोठा अपघात, 12 जण गाडीखाली चिरडल्याची माहिती

0
13
झारखंडमध्ये रेल्वेचा मोठा अपघात, 12 जण गाडीखाली चिरडल्याची माहिती



या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.



Source link