Vidhan Sabha Adhiveshan: राज्य सरकारची ‘४० टक्के कमिशन सरकार’ अशी ओळख: अधिवेशनापूर्वी विरोधक आक्रमक

0
1
Vidhan Sabha Adhiveshan: राज्य सरकारची ‘४० टक्के कमिशन सरकार’ अशी ओळख: अधिवेशनापूर्वी विरोधक आक्रमक


Maharashtra Assembly Session: राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. 



Source link