
आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी अतिदक्षीचा इशारा म्हणजे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे व सातारा येथील घाट विभागात देखील अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे.
वाचा : जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!







