
शीतलचे आणि साईनाथचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. शीतलला साईनाथ सोबत पळून जायचे होते. मात्र, दोघेही मुले तिच्या मध्ये अडथळा ठरत होती. यामुळे तिने दोघांचा खून करण्याचे ठरवले. दोघेही मुले झोपली असताना तिने टॉवेलने मुलांचे तोंड आणि नाक दाबून त्यांची हत्या केल्याचे कबूल केले.






