Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Gandhi speech : मोदींनी २२ उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ...

Rahul Gandhi speech : मोदींनी २२ उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

Rahul Gandhi speech : मोदींनी २२ उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

[ad_1]

राहुल गांधींनी केला आश्वासनांचा वर्षाव

यूपीए सरकारनं आणलेला जमीन अधिग्रहण कायदा भाजप सरकारनं कमकुवत केला आहे, सत्तेत आल्यास पुन्हा हा कायदा मजबूत केला जाईल. जातनिहाय जनगणना केली जाईल, शेतमालाला एमएसपीचा कायदा लागू करणार, ज्या भागात आदिवासींची ५० टक्के लोकसंख्या आहे, तिथं सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आदिवासींना दिला जाईल, ६ व्या शेड्युलमध्ये त्याचा समावेश केला जाईल, असा शब्दही राहुल गांधी यांनी यावेळी दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांचीही यावेळी भाषणं झाली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments