
मनोज जरांगे पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याशी भेट घेऊन त्यांचाशी तब्बल २ तास चर्चा केली. दरम्यान, सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी या साठी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पूर्वी ते मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढणार आहे. ही रॅली आज हिंगोलीतून काढली जाणार आहे. ही रॅली संपूर्ण राज्यात काढली जाणार आहे.




