
[ad_1]
मुंबई, नाशिक, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यांना यलो अर्लट देण्यात आला आहे. तर, पुणे, रायगड आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.
[ad_2]
Source link
