
भाजपला बहुमत मिळाले नाही तर काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.
दिल्ली : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी देशभरामध्ये सुरु आहे. चार टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. निवडणूकीपूर्वी पासूनच भाजपने जोरदार प्रचार आणि घोषणाबाजी सुरु केली होती. भाजपकडून अब की बार 400 पार चा नारा देण्यात आला होता. पूर्ण तयारीनिशी एनडीए आघाडी लोकसभा निवडणूकीला सामोरी गेलेली असली तरी अंतिम निर्णय हा मतदारांचा असणार आहे. त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले नाही तर काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.
60 कोटी लाभार्थ्यांची मजबूत फौज









