
मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर एकही कॉपीचा प्रकार घडला नाही, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी. दरम्यान, कॉपी करणाऱ्यांवर बोर्डाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. पुढील काही वर्ष त्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. तर काही प्रकरणात फौजदारी कारवाई देखील केली जाऊ शकते.