
आरएसएसवर बंदी होती कारण त्यांनी संविधान,राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत स्वीकार करण्यास नकार दिला होता. प्रत्येक आरएसएस सदस्य हिंदुत्वाला देशाहून मोठे मानतो, तशी शपथ त्याला दिली जाते. कोणीही सरकारी कर्मचारी जर आरएसएसचा सदस्य असेल तर तो देशाप्रती प्रमाणिक राहू शकत नाही.