
सुषमा अंधारेंची राज्य सरकारवर टीका
‘जमीन, वाहतूक, इलेक्ट्रिसिटी, कच्चा माल सगळे काही मुंबई महाराष्ट्रातले चालेल. मग चालणार नाही तो फक्त महाराष्ट्रातला मराठी माणूस, आर्या गोल्ड कंपनीच्या जाहिरातीत अमराठी ही प्रमुख अट घातली आहे. महाराष्ट्राचे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातची मुनिमगीरी करण्यासाठी आहे?’ असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.