
[ad_1]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना किसान क्रेडिट कार्डवरील व्याज सवलत योजनेची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा केली. एमएसएमईसाठी क्रेडिट अॅक्सेस सुधारण्यासाठी सरकार त्यांच्यासाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर वाढवेल, असेही त्या म्हणाल्या.
[ad_2]
Source link
