Budget 2025 : अर्थसंकल्पात घोषणा केलेले ‘मिशन डाळ’ काय आहे? ६ वर्षात देश बनणार स्वंयपूर्ण!

0
20
Budget 2025 : अर्थसंकल्पात घोषणा केलेले ‘मिशन डाळ’ काय आहे? ६ वर्षात देश बनणार स्वंयपूर्ण!


गेल्या आर्थिक वर्षात आयात ८४ टक्क्यांनी वाढून ४.६५ दशलक्ष टन झाली आहे, जी गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक आहे. मूल्यानुसार देशाचा आयातीवरील खर्च ९३ टक्क्यांनी वाढून ३.७५ अब्ज डॉलरझाला आहे. भारत कॅनडा, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, मोझांबिक, टांझानिया, सुदान आणि मलावी येथून मोठ्या प्रमाणात आयात करतो.



Source link