
[ad_1]
लाडकी बहिण योजना आणि पीएम किसान सन्मान निधी सारख्या लोकप्रिय योजनांच्या जोरावर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता कायम राहिली. मात्र आता अपात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेले कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी नोकरशहांची धडपड सुरू आहे.
[ad_2]
Source link
