
Indian Railway : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, रेल्वेचे संपूर्ण लक्ष गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आहे. सुमारे १२ हजार जनरल डब्यांची निर्मिती केली जात आहे.

Indian Railway : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, रेल्वेचे संपूर्ण लक्ष गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आहे. सुमारे १२ हजार जनरल डब्यांची निर्मिती केली जात आहे.