
विश्वचषक 2023 शेवटच्या टप्प्यात आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाचा समारोप आज अहमदाबादमधील अंतिम सामन्याने होणार आहे. टीम इंडियाने येथे ट्रॉफी जिंकावी अशी साऱ्या भारतीयांची आशा आहे. वर्ल्डकपच्या या महाकुंभामुळे भारताच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळाली आहे.
विश्वचषक 2023 शेवटच्या टप्प्यात आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाचा समारोप आज अहमदाबादमधील अंतिम सामन्याने होणार आहे. टीम इंडियाने येथे ट्रॉफी जिंकावी अशी साऱ्या भारतीयांची आशा आहे. वर्ल्डकपच्या या महाकुंभामुळे भारताच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळाली आहे. (World Cup will boost India’s economic growth)
या संपूर्ण कार्यक्रमामुळे भारताच्या जीडीपीला एकूण 22000 कोटी रुपयांची वाढ होईल असा अंदाज होता. आता हा संपूर्ण विश्वचषक ज्या पद्धतीने पार पडला, त्यावरून हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता दिसते.










