
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “माझी सरकारलाही विनंती आहे आहे की, त्यांनी आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावे. राज्य सरकारला शेवटचे सांगतो की, त्यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे.”

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “माझी सरकारलाही विनंती आहे आहे की, त्यांनी आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावे. राज्य सरकारला शेवटचे सांगतो की, त्यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे.”