ISRO Mission : २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन अन् २०४० पर्यंत भारतीयाचे चंद्रावर पाऊल, मोदींकडून टार्गेट निश्चित

0
20
ISRO Mission : २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन अन् २०४० पर्यंत भारतीयाचे चंद्रावर पाऊल, मोदींकडून टार्गेट निश्चित


या बैठकीनंतर पीएमओकडून निवेदन जारी करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, नुकत्याच यशस्वी ठरलेल्या चांद्रयान ३ आणि आदित्य एल १ मिशननंतर अंतराळ मोहिमांमध्ये भारताचं प्राधान्य वाढावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत निर्देश देताना पंतप्रधान म्हणाले की, भारतानं आता नवी ध्येयं निश्चित केली पाहिजेत.



Source link