
एका यूजरने ‘आणखी एक फ्लॉप चित्रपट घेऊन येणार. कंगनाजी राजपूतगिरी कमी पडली होती का? तर आता देशभक्ती सिद्ध करण्यासाठी गिल आडनाव वापरावे लागत आहे’ असे म्हणत कंगनाला सुनावले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘कंगनाने आता चित्रपटाची निर्मिती करणे बंद केले पाहिजे’ असे म्हटले आहे.