
सायरा बानो यांचे प्रेम पाहून दिलीप कुमार शेवटी विरघळले. त्यानंतर दोघांनी १९९६मध्ये गुपचूप लग्न केले. मात्र, लग्नानंतर दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, या सगळ्यात दिलीप आणि सायरा नेहमीच एकमेकांची ढाल बनून उभे राहिले. त्यांनी नेहमीच एकमेकांची साथ दिली. आजही बॉलिवूडमध्ये या जोडीला आदर्श जोडी म्हटले जाते.








