
Mumbai News : पुण्यात पकडलेल्या २ दहशतवाद्यांनी राज्यातील अनेक शहरात रेकी केली होती. ते कोणत्याही हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी तंबूत रहात आल्याचे राज्य एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Mumbai News : पुण्यात पकडलेल्या २ दहशतवाद्यांनी राज्यातील अनेक शहरात रेकी केली होती. ते कोणत्याही हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी तंबूत रहात आल्याचे राज्य एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.