Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : 'आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल', शरद पवारांचं...

Sharad Pawar : ‘आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल’, शरद पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar : ‘आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल’, शरद पवारांचं सूचक विधान

[ad_1]

शरद पवार म्हणाले, राज्य सरकारशी बोलणे सध्या जरा अडचणीचे आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघाला की, राज्य सरकारला मदत करणे भाग पडेल. राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्था आणि त्यांच्याकडील खजिना जतन केला पाहिजे. त्यासाठी सरकारने या संस्थांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. तसेच, अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आहे. काही पुस्तक वाचली. काही पुस्तकं चाळली. ही पुस्तकं अभ्यासपूर्ण लिहिली गेलेली आहेत, असे शरद पवार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments